केंद्रीय तपास यंत्रणांच्या ‘दुरुपयोगा’विरोधात ममतांचा शड्डू; विरोधकांची बैठक बोलावली

कोलकाता : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी भाजपवर केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर केल्याचा आरोप केला आहे. यासह त्यांनी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून भगव्या पक्षाचा मुकाबला करण्यासाठी एकत्र येण्याचे आवाहन केले आहे. ममतांनी ज्या नेत्यांना पत्रे लिहिली त्यात भाजपच्या एकाही नेत्याचा समावेश नाही. केंद्रीय यंत्रणांवर राजकीय सूडबुद्धीचा आरोप करत त्यांनी ही बैठक बोलावली आहे. ममता … Read more

साखर विषयावर किती पैसे महाराष्ट्रात खर्च झाले यावर ऑडिट झालचं पाहिजे

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून राज्यातील साखर उद्योगांना आर्थिक मदत करण्याची मागणी केली होती. लॉकडाउनमुळे हा उद्योग अडचणीत आल्याचे सांगत त्यांनी पंतप्रधानांना पत्र लिहिले होते. यावरून आता भाजपा नेते निलेश राणे यांनी शरद पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. साखर विषयावर किती पैसे महाराष्ट्रात खर्च झाले यावर … Read more