“चुकीच्या धोरणांमुळे राज्‍यात शेतकरी आत्महत्या”

मुंबई – सततची नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून राज्यात गेल्या 2023 या वर्षातील 10 महिन्यात 2 हजार 478 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. हा मुद्दा हिवाळी अधिवेशनातही जोरदार गाजला. दरम्यान आज मंगळवारी विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंट ट्वीटरवर पोस्ट करत आश्वासनाच्या वाफा सोडणाऱ्या ट्रीपल इंजिन सरकारच शेतकरी आत्महत्येला जबाबदार असल्याचे म्हणत त्यांनी सरकारवर … Read more

केंद्राच्या चुकीच्या धोरणांमुळे सहकारावर परिणाम :दिलीप वळसे पाटील

घोडेगाव सहकारी संस्थेची शताब्दी मंचर – केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे पुढील काळात सहकारावर मोठा परिणाम होणार आहे. यात छोट्या बॅंका, सहकारी संस्था टिकवणे हे मोठे आव्हान आहे, असे मत माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी व्यक्त केले. घोडेगाव (ता. आंबेगाव) येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेला शंभर वर्षे पुर्ण झाल्यानिमित्त माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील … Read more

केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळेच देशात गव्हाचे संकट; ममतांचा आरोप

कोलकाता – केंद्राच्या चुकीच्या धोरणांमुळेच देशात आता गव्हाचे संकट निर्माण झाले आहे असा आरोप पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केला आहे. केंद्रातील सरकार हे भेसळ सरकार आहे अशी टीका करताना त्यांनी म्हटले आहे की मोदी सरकारने नोटबंदी सारखी सदोष धोरणे देशात लादली त्यामुळे महागाई, बेरोजगारीचे संकट उद्‌भवले. आता त्यांच्याच चुकीच्या धोरणामुळे देशात गव्हाचे संकट … Read more