“चुकीच्या धोरणांमुळे राज्यात शेतकरी आत्महत्या”
मुंबई – सततची नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून राज्यात गेल्या 2023 या वर्षातील 10 महिन्यात 2 हजार 478 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. हा मुद्दा हिवाळी अधिवेशनातही जोरदार गाजला. दरम्यान आज मंगळवारी विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंट ट्वीटरवर पोस्ट करत आश्वासनाच्या वाफा सोडणाऱ्या ट्रीपल इंजिन सरकारच शेतकरी आत्महत्येला जबाबदार असल्याचे म्हणत त्यांनी सरकारवर … Read more