satara | यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न द्या
सातारा (प्रतिनिधी)- राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचे देशाच्या विकासातील योगदान लक्षात घेऊन त्यांना भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा, अशी मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे करणार असल्याची माहिती खासदार उदयनराजे भोसले यांनी आज येथे पत्रकार परिषदेत दिली. कॉंग्रेसने यशवंतराव चव्हाण यांच्या नावाचा केवळ वापर केला. त्यांचे विचार अंगिकारले नाहीत. पुढे येऊ पाहणाऱ्या माणसांना गायब करण्याचे काम … Read more