डुकरांनी पिक फस्त केल्याने तिघांची हत्त्या ! दोन कुटुंबातील वाद विकोपाला पोहचल्याने खूनखराबा

नवी दिल्ली – झारखंडची राजधानी रांचीमध्ये डुकरांनी शेतात घुसून पिकांची नासाडी केल्याच्या कारणावरून दोन महिला आणि एका पुरुषाला 10 जणांनी बेदम मारहाण केली. शहरापासून सुमारे 25 किमी अंतरावर असलेल्या ओरमांझी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील झांझी टोला गावात ही घटना घडली. याप्रकरणी वेगाने कारवाई करत पोलिसांनी सहा आरोपींना अटक केली आहे. रांची ग्रामीण पोलिसांनी सांगितले की, काही … Read more