nagar | लोकसभा निवडणुकीमुळे झेडपीच्या बदल्या लांबणार

नगर, (प्रतिनिधी) – दरवर्षी मे महिन्यांत होणार्‍या जिल्हा परिषद, पंचायत समिती कर्मचार्‍यांच्या बदल्या यंदा लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे लांबणार आहेत. जून महिन्यांत लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता संपल्यानंतर ग्रामविकास विभागाच्या सुचनानूसार बदल्यासाठी कार्यवाही करण्यात येणार आहेत. दरम्यान, चालू आठवड्यात बदली पात्र (प्रशासकीय) आणि विनंती बदलीसाठी पात्र कर्मचार्‍यांची माहिती संकलित करण्यासाठीचे पत्र काढण्यात येणार असल्याचे जिल्हा परिषद प्रशासनाकडून सांगण्यात … Read more